scorecardresearch
Sunday, 7 September, 2025
घरदेश

देश

नोएडा प्राधिकरणाकडून भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बैठक आयोजित

सर्वोच्च न्यायालयाने 11 ऑगस्टच्या वादग्रस्त निर्णयात बदल करून सामुदायिक कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण, लसीकरण आणि त्यांच्या मूळ प्रदेशात परत करण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांनी हे घडले आहे.

जरांगे यांचे उपोषण अखेर मागे

29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी पाचव्या दिवशी उपोषण सोडले आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आठ प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी विजयाची घोषणा केली.

आईबद्दलच्या ‘अपमानास्पद’ वक्तव्यावरून पंतप्रधानांचे राहुल गांधी, ‘राजद’वर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर आपले मौन सोडत, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल-काँग्रेसच्या संयुक्त कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून त्यांच्या दिवंगत आईबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीसाठी विरोधकांवर निशाणा साधला आहे. "हा संपूर्ण भारतातील महिलांचा अपमान आहे",असे त्यांनी म्हटले आहे.

“एसआयआरअंतर्गत दावे- हरकतींसाठी मुदत वाढवल्याने वेळापत्रकात व्यत्यय येईल”: निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने सांगितले की मसुदा मतदार यादीबाबतचे दावे आणि हरकती 1 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीनंतर दाखल करता येतील, परंतु मतदार यादी अंतिम झाल्यानंतर त्यावर विचार केला जाईल.

‘मर्सिडीज’ भारतासाठी पाकिस्तानी ‘डंपर’ ‘क्लोजर दॅन इट अपिअर्स’!

पाकिस्तानने आपल्यावर जी वेळ आणली आहे, ती नुसती त्रासदायक नाही, तर भीषण आहे. 16 एप्रिलच्या असीम मुनीर यांच्या भाषणातून हे जाणवते. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या विचारसरणीबाबतची त्यांची मते मांडली होती.मुनीर हे केवळ एक व्यक्ती नाहीत. ते एका संस्थेच्या, पाकिस्तानच्या सैन्याच्या मानसिकतेला मूर्त रूप देतात.

‘मतदार यादीतील फेरफारांमुळे काँग्रेस लोकसभा हरली’: राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आरोप केला, की भाजपने गेल्या वर्षी मतदार यादीतील मोठ्या प्रमाणात फेरफार करून बंगळुरू मध्यवर्ती लोकसभा मतदारसंघ जिंकला.

आंध्रप्रदेश सरकारतर्फे महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना होणार जाहीर

काँग्रेसशासित दोन्ही राज्ये असलेल्या शेजारील तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये अशाच योजना आधीच कार्यरत आहेत. 'स्त्री-शक्ती' योजनेमुळे आंध्र प्रदेश सरकारला दरवर्षी १,९४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय सहकार धोरण 2025 जाहीर

केंद्राने नवीन सहकारी धोरण जाहीर केले, ज्यामध्ये अधिक स्वायत्तता आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये प्रवेशाला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सहकार मंत्री अमित शहा यांनी गुरुवारी या धोरणाची सुरुवात केली. 2025 चे राष्ट्रीय सहकार धोरण 2002 पासून अस्तित्वात असलेल्या धोरणाची जागा घेईल.

राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर उज्ज्वल निकम यांच्यासह चार सदस्यांची नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, सामाजिक कार्यकर्ता सी. सदानंदन मास्टर आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांना नियुक्त केले.

‘परस्पर सहकार्य दोन्ही देशांना फायदेशीर’: बीजिंगमध्ये एस जयशंकर यांचे प्रतिपादन

परराष्ट्रमंत्री 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत, 2020 च्या गलवान संघर्षानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. एससीओ बैठकीसाठी तियानजिनला जाण्यापूर्वी ते चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना भेटणार आहेत.

तिरुपती मंदिर मंडळाकडून वरिष्ठ ख्रिश्चन अधिकाऱ्याचे निलंबन

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध भगवान वेंकटेश्वर मंदिराचे प्रशासक तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ख्रिश्चन धर्माचे पालन केल्याच्या आरोपाखाली निलंबित केले आहे. त्यांनी नियुक्तीच्या वेळी हिंदू धर्माचे पालन करण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या घोषणेचे उल्लंघन केले आहे.

गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांकडून कामगार कायद्यांमध्ये सुधारणा

केंद्र सरकार कामगार कायदे अधिसूचित करण्याबाबत टाळाटाळ करत असतानाही, बहुतेक राज्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करत आहेत. संसदेने 2019-20 दरम्यान 29 केंद्रीय कामगार कायदे एकत्रित करणारे संहिता पारित केले होते. परंतु अद्याप त्यांना सूचित केलेले नाही.