scorecardresearch
Tuesday, 17 February, 2026
घरदेश

देश

मुंबई मोनोरेलचा पुन्हा एकदा ‘हॉल्ट’, वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे प्रवासी हैराण

एमएमएमओसीएलने सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन रुळाच्या मध्यभागी थांबली. त्यातील 17 प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनमध्ये हलवण्यात आले आणि त्यांना पुढच्या स्टेशनवर नेण्यात आले.

इंफाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्ग-2 सुरू, मात्र वांशिक संघर्ष कायमच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 13 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मणिपूर दौऱ्यापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग 2 वर प्रवाशांना मुक्तपणे प्रवास करण्याची घोषणा केली. परंतु पंतप्रधानांच्या भेटीनंतर फारसा बदल झालेला दिसत नाही.

‘जेन झी’ने उलथवली नेपाळची राजवट, भारतात मात्र असे घडणार नाही’

खऱ्या अर्थाने कार्यशील आणि टिकाऊ, अगदी शाश्वत असण्यासाठी, राज्याला फक्त नेता, पक्ष किंवा विचारसरणीची आवश्यकता नसते. त्यासाठी कार्यशील आणि मजबूत संस्थांची आवश्यकता असते.

रावी नदीवरील पुरामुळे सीमा-सुरक्षा दलांच्या चौक्या पाण्याखाली

1988 नंतरच्या सर्वात मोठ्या पुरामुळे पंजाबमधील गावे आणि शेते तर बाधित झाली आहेतच, पण सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 60 हून अधिक चौक्या पाण्याखाली गेल्या आहेत, ज्यामुळे जवानांना भारत-पाकिस्तान सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या डेरा बाबा नानक येथील गुरुद्वारा श्री दरबार साहिब येथे जाण्यास भाग पडले आहे.

हरियाणाचा ‘मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार’ मैनपाल बादलीचे कंबोडियातून प्रत्यार्पण

हरियाणाचा मोस्ट वॉन्टेड गुंड मैनपाल बादली सहा वर्षांपासून कंबोडियात 'सोनू कुमार' या नावाने राहत होता, जिथे तो डिस्कोथेक शैलीतील रेस्टॉरंट आणि बार चालवत होता आणि त्याला एका लिव्ह-इन पार्टनरसह तीन मुले होती.

उत्तराखंडमध्ये सत्ताबदलाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार

पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील उत्तराखंड सरकारमध्ये नेतृत्व बदलाचे संकेत देणे ही एक समस्या निर्माण करू शकते. उत्तराखंड पोलिसांनी म्हटले आहे, की राज्यात सत्ता बदलाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

उत्तरप्रदेश सरकारकडून ‘शिवालय पार्क’ उभारणीचा प्रस्ताव रद्द

कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी 'शिवालय पार्क'चा प्रारंभिक प्रस्ताव रद्द केला, कारण शहरातून राज्यभर निषेध वाढत आहेत. यासाठी पर्यायी जागा निवडली जाईल, असे त्या म्हणतात.

बांगलादेशचे माजी पोलिस प्रमुख शेख हसीना यांच्याविरुद्ध राज्य साक्षीदार

बांगलादेशचे माजी पोलिस प्रमुख चौधरी अब्दुल्ला अल-मामुन हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध राज्य साक्षीदार बनले आहेत, त्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या प्राणघातक कारवाईसाठी त्यांच्यावर संपूर्ण दोषारोप ठेवला आहे आणि राष्ट्रासमोर जाहीर माफी मागितली आहे.

गृहमंत्रालयाची मणिपूरच्या कुकी-झो बंडखोर गटांशी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देऊ शकतात अशी चर्चा असताना, केंद्र सरकार कुकी-झो सशस्त्र गटांसोबत सस्पेंशन ऑफ ऑपरेशन (SoO) करार वाढवण्याच्या अटी अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे.

नोएडा प्राधिकरणाकडून भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बैठक आयोजित

सर्वोच्च न्यायालयाने 11 ऑगस्टच्या वादग्रस्त निर्णयात बदल करून सामुदायिक कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण, लसीकरण आणि त्यांच्या मूळ प्रदेशात परत करण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांनी हे घडले आहे.

जरांगे यांचे उपोषण अखेर मागे

29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी पाचव्या दिवशी उपोषण सोडले आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आठ प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी विजयाची घोषणा केली.

आईबद्दलच्या ‘अपमानास्पद’ वक्तव्यावरून पंतप्रधानांचे राहुल गांधी, ‘राजद’वर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर आपले मौन सोडत, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल-काँग्रेसच्या संयुक्त कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून त्यांच्या दिवंगत आईबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीसाठी विरोधकांवर निशाणा साधला आहे. "हा संपूर्ण भारतातील महिलांचा अपमान आहे",असे त्यांनी म्हटले आहे.