scorecardresearch
Friday, 13 February, 2026
घरमत

मत

पाकिस्तान संसदेचा पुन्हा एक विघातक निर्णय, नव्या कायद्याने लष्करप्रमुखांना मिळणार अतिरिक्त अधिकार

सीओएएस असीम मुनीर यांच्यासाठी ही अतिरिक्त शक्ती सत्ताधारी पीएमएल-एन युतीसाठी फारशी चांगली नाही. अधिक आत्मविश्वास असलेला लष्करप्रमुख सहजपणे सरकारचा त्याग करू शकतो आणि इम्रान खान यांच्याशी वाटाघाटी करू शकतो.

फिरकीला अनुकूल मैदानांमुळे कसोटी क्रिकेटला विपरित ‘वळण’

फिरकीला अनुकूल अशा पिचेसवर अवलंबून राहिल्यामुळे 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला आणि यावर्षी न्यूझीलंडविरुद्ध 3-0 अशी कसोटी मालिका गमावली.

मोदींचे कमबॅक! पंतप्रधानांचं मौन सुटण्यासाठी जम्मू-काश्मीर, हरयाणाच्या निवडणुकांचा हातभार

पंतप्रधानपदावर असलेल्या मोदींचा करिष्मा कमी पडला, की आपणच कमी मंत्रमुग्ध झालो? याचे उत्तर मिळायला मोदींची अजून बरीच भाषणे व्हावी लागतील, पण सध्या तरी काहीतरी उणीव आहे.

आंदोलक डॉक्टरांशी मुख्यमंत्री ममता यांचा संघर्ष हा एक धडा- ठरल्या अपयशी मुख्यमंत्री?

डॉक्टरांच्या संपाच्या शेवटच्या 42 दिवसांमध्ये, ज्युनियर डॉक्टरांना संपूर्ण कोलकाता आणि राज्यातील नागरिकांकडून अभूतपूर्व पाठिंबा मिळाला, परंतु मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खूप कमी सवलती दिल्या.

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान देशाला देऊ शकतात ही भेट, इंधनदरांमध्ये असे होतात फेरफार

जून 2022 च्या तुलनेत तेलाच्या किमती सुमारे ४०% कमी आहेत. तेव्हा इंधनाच्या किमती प्रभावीपणे स्थिर होत्या. असे असले तरी या कपातीचा फायदा ग्राहकांना झालेला नाही.

अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा – सिलॅबसबाहेरील गुगलीने भाजपचे वरिष्ठ नेतृत्व हैराण

भाजपमध्ये प्रभावी नेतृत्वाचा अभाव आहे. केजरीवाल यांची राजकीय प्रतिभा आणि दिल्लीच्या राजकीय भूभागावर आपचे कायम असणारे वर्चस्व पक्षाने मान्य केले पाहिजे.

पंतप्रधान मोदींनी तिसऱ्याच कार्यकाळात का केला चौथ्या टर्मसाठी दावा?

जोपर्यंत लोक मोदींना मतदान करत आहेत, तोपर्यंत ते पदापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – २०२९,२०३४ किंवा त्यांच्या अमृतकालाच्या काळात तरी नाहीच.

बीजिंगला भारतातील चीनविरोधी वातावरणाची चिंता, नवी दिल्लीचे लक्ष सीमेकडे

चिनी अधिकाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांना नवसंजीवनी देण्याच्या इच्छेवर भर दिला. सीमा वादाला केंद्रबिंदू बनवू नका; खुल्या मानसिकतेने आर्थिक संबंधांचा पाठपुरावा करा, असा सल्ला त्यांनी भारताला दिला आहे.

सामंथाचा घटस्फोट म्हणजे झालीय न संपणारी गाथा, वैयक्तिक आयुष्याचा आदर करणे गरजेचे

कोंडा सुरेखा यांनी समंथाची "माफी" नागार्जुन आणि ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन आणि बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांसारख्या टॉलीवुड स्टार्सच्या प्रतिक्रियांनंतरच मागितली.

रतन टाटा यांचे अतिशय कमी लोकांना माहिती असलेले पण सर्वांत जास्त योगदान होते आसामसाठी

रतन टाटा यांनी TISS आसामला नेले, कामगारांच्या चिंतेतून बुडणाऱ्या टाटा टीला वाचवले आणि ईशान्येकडील लोकांना भारताच्या आदरातिथ्य उद्योगात आघाडीवर आणले.

द्रष्टा व प्रामाणिक व्यावसायिक, रतन टाटा यांनी 1980 च्या पेप्सिको प्रकरणात केले सिद्ध

रतन टाटा यांची राजकीय भोळेपणा आणि भारतीय व्यवसायांच्या 'डील-फिक्सिंग' संस्कृतीत गुंतण्याची त्यांची पूर्ण असमर्थता यामुळे 1980 च्या पेप्सिकोच्या लढाईत ते एक उत्तम मित्र बनले.