विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर, 'आपल्याला मृत पाहण्याची इच्छा असल्याचा' आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ ही केवळ एक घोषणा नाही, तर ते त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेल्या दीर्घद्वेषाचे प्रतीक आहे'.
बासष्टवर्षीय मेईतेई भाजप आमदार युम्नाम खेमचंद सिंग, हे मणिपूरचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. मणिपूर राज्य सध्या एका आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे. 2024 च्या मध्यावर, मणिपूर हिंसाचाराने पेटले होते, तेव्हा खेमचंद यांनी एका बैठकीत एन. बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास सांगितले होते.
सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांच्या जागी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसांनी, महाराष्ट्र सरकारने त्यांची पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. अजितदादा या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री होते.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, 'आप'चे खासदार संजय सिंह यांनी 'एपस्टाईन फाइल्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्याबद्दल सत्ताधारी पक्षाकडून स्पष्टीकरण मागितल्यानंतर सोमवारी दुपारी राज्यसभेत तणाव निर्माण झाला.
निवडणुका तीन महिन्यांवर असताना, बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोग मतदारांना लक्ष्य करण्यासाठी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेचा वापर करत असल्याचा आरोप केला. ममता यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर पक्षपाताचा आणि अपमानाचा आरोप केल्यानंतर बैठक निष्फळ ठरली.
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली, ज्यामुळे त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. शरद पवार म्हणाले की, या निर्णयाबद्दल त्यांना विचारण्यात आले नव्हते, किंवा माहितीही देण्यात आली नव्हती.
नवी दिल्ली: "सर्व काही ठीक आहे." या शब्दांत, हसऱ्या चेहऱ्याने शशी थरूर गुरुवारी संसद भवनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल...
राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटासमोर अनिश्चितता उभी ठाकली आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अंत्ययात्रेसाठी राज्यभरातून प्रचंड गर्दी लोटली होती. त्यांच्या राजकीय कर्मभूमी आणि 1991 पासून त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या बारामतीमध्ये लोक शोक व्यक्त करण्यासाठी जमले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) भवितव्याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. 66 वर्षीय अजित पवार हे एक जनमान्य नेते होते आणि त्यांनी स्वतःला एक सक्षम प्रशासक म्हणून सिद्ध केले होते.
बुधवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक मृत्यूनंतर राजकीय षड्यंत्राच्या सिद्धांतांची चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) संस्थापक शरद पवार यांनी यात राजकारण न आणण्याचे सार्वजनिक आवाहन केले आहे.
आज, बुधवारी बारामतीमध्ये चार्टर्ड विमान कोसळून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द, जीवन, त्यांच्यासंबंधीचे वाद आणि अपूर्ण राहिलेल्या महत्त्वाकांक्षांवर एक नजर.