scorecardresearch
Sunday, 7 September, 2025
घरदेश

देश

हैदराबादमध्ये पुन्हापुन्हा होतायत सांप्रदायिक संघर्ष, भाजपमुळे कायदा आणि सुव्यवस्थेत बिघाड?

पोलिसांनी आधीच शहरातील सार्वजनिक मेळावे आणि निषेध आंदोलनांवर महिनाभर बंदी लागू केली आहे. सत्ताधारी काँग्रेसने नुकत्याच झालेल्या दोन घटनांमध्ये ‘बाहेरच्यांच्या’ भूमिकेकडे लक्ष वेधले आहे.

अभिनेता शाहरुख खानला 50 लाख रुपयांच्या मागणीसह जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांची माहिती

अभिनेता शाहरुख खानकडे 50 लाख रुपयांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देणारा फोन छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ट्रेस करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

तैवानी कंपन्यांची तामिळनाडूमध्ये मोठी गुंतवणूक, हजारो कारखान्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध

तैवानच्या कंपन्या तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याने, तामिळनाडू राज्य पूर्व आशियाई देशांपर्यंत पोहोचत आहे, विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स आणि नॉन-लेदर फूटवेअरसारख्या क्षेत्रांमध्ये.

कॅनडाने 2023 मध्ये ब्रारला केले ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत समाविष्ट, वर्षभरानंतर वगळले

गोल्डी ब्रार, या कुप्रसिद्ध दहशतवादी आणि गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसह भारतातील अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीचे नाव एप्रिल 2024 मध्ये 'अलीकडील खटल्यांसाठी जागा तयार व्हावी म्हणून यादीतून काढून टाकण्यात आले.

लाल समुद्र प्रश्नाला एक वर्ष, भारताच्या हवाई मालवाहतुकीचे पुनरुत्थान सुरू राहण्याची अपेक्षा

2022-23 मध्ये नकारात्मक वाढीनंतर, ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत एअर कार्गोचे प्रमाण वर्ष-दर-वर्ष 18% आणि एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 पर्यंत वार्षिक 20% वाढले.

चेन्नईमध्ये घर भाड्याने घेणे झाले महागडे, मालमत्ता कर, वर्क फ्रॉम होम आणि औद्योगिक तेजीचा अंत

परिसर, इमारतीचे वय आणि जवळपास असणारी करमणूक स्थळे, व रेस्टॉरंट्सच्या सान्निध्यावर भाडे अवलंबून असते. शहराच्या मुख्य भागात सुमारे 15-20% आणि परिघीय भागात 10-15% एवढे मालमत्ता भाडे वाढले आहे.  

महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांच्याबद्दलचा वाद नेमका काय? निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाकडून बदली

काँग्रेसने 'पक्षपातीपणा'चा आरोप करत शुक्ला यांना काढून टाकण्याची विनंती केल्यानंतर हे घडले आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समावेश असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणातील एक आरोपी होत्या.

अजित रानडे यांनी ‘अपात्रते’च्या वादादरम्यान सोडले गोखले इन्स्टिट्यूटचे ‘व्ही-सी’ पद

रानडे यांना पुणेस्थित संस्थेतील त्यांच्या पदावरून दूर करण्यात आले. परंतु त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. आपल्या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की ते 'अपात्रतेच्या निर्णयाला स्वीकृती दर्शवत नाहीत'.

नोकरी गमावणे, कारखाना बंद पडणे यांमुळे सुरतचे हिरे कामगार अडचणीत, 18 महिन्यांत 71 आत्महत्या

सुरतमध्ये सुमारे 8-10 लाख हिरे कामगार आहेत, असे डायमंड वर्कर्स युनियन, गुजरातचे म्हणणे आहे. यातील बहुतांश कामगार हे ना कायमस्वरूपी आहेत ना पगारावर नोंदणीकृत कर्मचारी आहेत.

आरजी कर- सीबीआयकडून संदीप घोष आणि कोलकाता पोलीस अधिकाऱ्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी का?

दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी दोघांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करून कोठडीचा कालावधी 20 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. सीबीआयने कोठडीत वाढ केली जाण्यामागे असहकार, अरेरावीचा उर्मट प्रतिसाद आणि संशयास्पद फोन नंबरवरून फोन कॉल ट्रेस करणे ही कारणे असल्याचे स्पष्ट केले.

मोदी 3.0 च्या 100 दिवसांत 9,560 गावांना मिळाली मोबाईल कनेक्टिव्हिटी ,भारत होतोय आत्मनिर्भर-सिंधिया

मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या बाहेर असलेली ३६,७२१ गावे ही २०२५ च्या मध्यापर्यंत एकमेकांशी जोडली जातील व १०० टक्के कव्हरेज सुनिश्चित केले जाईल असे प्रतिपादन दूरसंचार मंत्र्यांनी केले आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी लागली 10 वर्षे, 4 सरकारे आणि असंख्य पाठपुरावे

विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या खराब कामगिरीनंतर, महाराष्ट्राच्या अधिकृत भाषेला अखेर गुरुवारी हा दर्जा मिळाला.