scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराष्ट्रहिताच्या दृष्टीतून

राष्ट्रहिताच्या दृष्टीतून

सरसंघचालक, भारतीय राजकारण आणि मोदींचा ‘अपवाद’

भाजपकडे घराणेशाहीचा वारसा नाही, किमान वरिष्ठ पातळीवर तरी नाही. तुम्ही हे वाजपेयी-अडवाणी युगापासून पडताळून पाहू शकता.

‘असीम मुनीरसाठी भारताला सहा महिने, दोन व पाच वर्षांच्या योजनेची आवश्यकता’

कच्छ हे पाकिस्तानसोबतचे आपले सर्वात महत्त्वाचे, पण विस्मरणात गेलेले युद्ध आहे. त्यातून शिकून पुढील सहा महिने, दोन वर्षे आणि पाच वर्षांसाठी योजना तयार करण्याची गरज आहे.

‘न्यू’ यॉर्क,‘न्यू’ कॉम्रेड: महापौर जोहरान ममदानी व त्यांचा देशी समाजवाद

जोहरान ममदानी हे केवळ न्यूयॉर्क शहर किंवा अमेरिकन राजकारणातच नव्हे, तर भारतीय राजकारणातही चर्चेचा विषय ठरणार आहेत, असे चित्र आहे. ते बातम्यांमध्ये असतील असे म्हणण्याऐवजी, आजच्या डिजिटल युगाला आणि त्याच्या लोकसंख्येला अनुकूल असलेल्या भाषेचा वापर करून, ते काही काळ तरी सर्वाधिक 'गुगल सर्च' होणारे नाव असेल, असे आपण म्हणू शकतो.

‘भारताला आता एका नवीन त्रिमितीय रणनीतीची आवश्यकता’

चीन आणि पाकिस्तानच्या मजबूत सामरिक संगनमताचा सामना करण्यासाठी भारताने तयार असले पाहिजे. आदर्श परिस्थिती म्हणजे त्यांच्याशी एक-एक करून सामना करणे.

H-वर्ड, M- वर्ड आणि K-वर्ड भोवती ‘फिरणारा’ भारत-पाक संघर्ष, वरून ‘ट्रम्प’ तडका

भारताला ही तुलना आवडत नाही. भारत हा स्वयंपूर्ण आणि एकमेवाद्वितीय आहे, व त्याची तुलना पाकिस्तानशी होणे हे त्याच्यासाठी अपमानास्पद आहे. 

भारताच्या ‘द्विआघाडी’ युद्धातील मुख्य प्यादे : ऑपरेशन सिंदूर

आत्ता आपण जे पाहत आहोत, ती दोन आघाड्यांवरच्या युद्धाची सुरुवातीची चाल आहे. तुम्ही त्याला 'ट्रेलर' म्हणू शकता. या चातुर्य, संयम आणि लष्करी सामर्थ्याच्या आधारे लढलेल्या दीर्घ युद्धाच्या पहिल्या चाली आहेत.

असीम मुनीरकडे आता ‘फाइव्ह स्टार्स’, उपद्रवमूल्य वाढणार?

मुनीर यांनी इम्रानना तुरुंगात ठेवले आहे, कठपुतळी संसदेद्वारे त्यांचा कार्यकाळ वाढवला आहे, पण त्यांनी कितीही छाती ठोकली तरी, पाचव्या ताऱ्याची चमक प्रत्यक्ष वास्तवावर पडणार नाही. म्हणूनच, आता ते दुरुस्तीसाठी काहीतरी करू इच्छितात.

भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ हेच त्याचे ‘कठोर वास्तव’

भारताची 'सॉफ्ट पॉवर' हेच त्याचे कठोर वास्तव आहे. शीतयुद्धानंतरच्या कोणत्याही क्षणापेक्षा भारत जगात चांगल्या स्थितीत आहे. जागतिक मत आपल्यासाठी महत्त्वाचे आहे की नाही, हे आपण ठरवायचे आहे. जर तसे असेल तर आपण त्यांच्या माध्यमांशी, थिंक टँकशी, नागरी समाजाशी संवाद साधला पाहिजे.

पाकिस्तानला 7 वर्षांपासून दहशतवादाचा रोग, उपचार म्हणून दोन-वजा-एक आघाडी?

आपण पाकिस्तानच्या तुलनेत प्रतिबंध साध्य केला आहे का? पहलगाम हल्ल्याने स्पष्टपणे दाखवून दिले की आपल्याकडे त्याची कमतरता आहे. चकमकींनंतर वेळ आली तेव्हा आपण ते साध्य केले का?

असीम मुनीर यांच्या मनात नेमके काय?

काश्मीरचे सामान्यीकरण त्यांच्यासाठी पुन्हा पूर्वपदावर आणावे लागले. भाषण आणि हत्याकांडाच्या दरम्यानच्या आठवड्यात पहलगामचे नियोजन केले गेले नव्हते. त्या नियोजनासाठी अनेक आठवडे लागले असतील. कर्मचाऱ्यांची निवड, जागा, जास्तीत जास्त परिणामाकारक पद्धत, सुटकेचे मार्ग, संरक्षण, सर्वकाही.

‘जातनिहाय जनगणना ही भीषण संकल्पना, यापुढचे भविष्य भयंकराच्या उबरठ्यावर’

मी जातनिहाय जनगणनेला वाईट कल्पना म्हणतो, कारण राहुल गांधी वगळता कोणीही त्या माहितीचे काय करायचे हे निश्चित केलेले नाही. आणि त्यांची कल्पना ही मूळची दिवंगत राम मनोहर लोहिया यांनी मांडलेलीच कल्पना आहे.

‘आयएसआयकडून 45 वर्षांपासून हिंदूंच्या हत्या, अंतर्गत युद्धांनी पोखरलेला देश हे उद्दिष्ट!’

पाकिस्तानचा हिशोब असा आहे की, कधीतरी हिंदू त्यांच्याच अल्पसंख्याकांवर सूड उगवतील. आयएसआय भारतात हे संकट निर्माण करत आहे. स्वतःशीच सुरू असलेल्या अंतर्गत युद्धाने पोळून निघालेला भारत बघण्याची त्यांची इच्छा आहे.