चीनने संयमाने कोळशापासून वायू उत्पादन करण्यासाठी भांडवल, कौशल्ये आणि तंत्रज्ञान गुंतवले. शब्दांना कृतीत उतरवण्यात आपण नेहमीच मागे पडतो. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या की आपला उत्साह मावळतो.
सरकारला कटू सत्य का बोलता येत नाही, हे समजून घेणे सोपे आहे. जेव्हा हे युद्ध संपेल, कारण सर्वच युद्धे कधी ना कधी संपतात, तेव्हा भारताचे हित हे विजयी आणि पराभूत, अशा दोन्ही पक्षांशी जोडलेले असेल.
एका बाजूला वाटते की भारत आपल्या क्षमतेपेक्षा खूप जास्त मोठी कामगिरी करत आहे. तर दुसऱ्या बाजूला वाटते की मोदींनी भारताला कमजोर केले आहे आणि भारत आपल्या क्षमतेपेक्षा कमी कामगिरी करत आहे. दोन्हीही विधाने चुकीची आहेत.
ट्रम्प यांनी अपमानाच्या युगाची सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या मित्रदेशांना ते उघडपणे व उद्धटपणे दबावाखाली ठेवतात. त्यांना माहीत आहे, की हे देश त्यांच्याविरुद्ध उभे राहू शकत नाहीत.
पाकिस्तानी राजकीय नेतृत्व कमकुवत आहे आणि त्यात कोणतीही बुद्धिमत्ता नाही. त्यांची राजनैतिक कूटनीति पूर्णपणे भारत-चीन-अमेरिका केंद्रित आहे आणि ते अफगाणिस्तानला एक गुलाम राज्य म्हणून पाहत आहेत.
भारताचा अतिव्यापक परिसर त्याच्या धोरणात्मक निवडींवर अनेक बंधने घालतो. कारण भारत नेहमीच पाकिस्तानसोबत तणावपूर्ण परिस्थितीत असतो आणि चिनी लोक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) कधी सक्रिय होते याच्या चिंतेत असतात.
प्रत्येक देश हा नवा खेळ खेळायला शिकत आहे. काही जण नवीन मित्र शोधत आहेत किंवा ज्या देशांमध्ये त्यांना पूर्वी फारसा रस नव्हता, त्यांचे महत्त्व जाणत आहेत. भारत आणि युरोप ही त्याची स्पष्ट उदाहरणे आहेत.
युद्ध यशस्वीपणे लढण्यासाठी, किंवा ते सुरू करण्यासाठीही, एक स्पष्ट उद्दिष्ट असणे महत्त्वाचे असते. हा पूर्णपणे राजकीय निर्णय असतो. तो भावनिक किंवा निव्वळ लष्करी नसतो.
चीनशिवाय कोणताही देश ट्रम्प यांच्याशी समान पातळीवर थेट वाटाघाटी करू शकत नाही. म्हणूनच, आतापर्यंत बहुपक्षीय संस्थांचा गाभा असलेल्या मध्यम शक्तींना आता आपण पोरके झाल्यासारखे वाटत आहे.
बहुतेक क्षेत्रांमध्ये भारताची बरोबरी करण्याची पाकिस्तानची शक्यता केवळ शून्यच नाही, तर ही दरी अपरिहार्यपणे वाढत जाईल. त्याचे नेते आपल्या लोकांना त्याच जुन्या थापा वेगवेगळ्या स्वरूपात देत राहतील.