चीनशिवाय कोणताही देश ट्रम्प यांच्याशी समान पातळीवर थेट वाटाघाटी करू शकत नाही. म्हणूनच, आतापर्यंत बहुपक्षीय संस्थांचा गाभा असलेल्या मध्यम शक्तींना आता आपण पोरके झाल्यासारखे वाटत आहे.
बहुतेक क्षेत्रांमध्ये भारताची बरोबरी करण्याची पाकिस्तानची शक्यता केवळ शून्यच नाही, तर ही दरी अपरिहार्यपणे वाढत जाईल. त्याचे नेते आपल्या लोकांना त्याच जुन्या थापा वेगवेगळ्या स्वरूपात देत राहतील.
यूके, ईएफटीए आधीच निश्चित झाले आहेत आणि युरोपियन युनियनसोबतचा करार मार्गावर आहे, चीन वगळता आरसीईपीच्या जवळजवळ प्रत्येक सदस्याने स्वाक्षरी केली आहे, आणि चीनवरील निर्बंधही हटवले जात असल्याने, भारताने व्यापाराबाबत आपला विचार बदलला आहे.
तुमच्यापैकी अनेकांना कदाचित असे वाटेल, की या वर्षी लिहिलेल्या 'राष्ट्रीय हित'मधील लेखांमध्ये मी काहीतरी खूप मोठी चूक केली आहे. मी कदाचित असहमत असेन! पण काही गोष्टींसाठी कबुली देणे आवश्यक आहे. मी या आठवड्यात सर्वांत अलीकडील विषयावर भाष्य करेन.
'धुरंधर' दाखवून देतो की कठोर भाष्य करणारा सिनेमा हीच सॉफ्ट पॉवर आहे आणि पाकिस्तान हेच निर्विवादपणे लक्ष्य आहे. जर 'पठाण'ने पुराणमतवादी आणि उदारमतवादी दोघांनाही लपायला जागा दिली असेल, तर 'धुरंधर' तशी कोणतीही सवलत देत नाही. आदित्य धरने दांभिकतेचा तो पडदा फाडून टाकला आणि जखमेवर मीठ चोळले.
भारतातील सर्वांत मोठ्या विमान कंपनीने सरकारकडे सूत्रे सोपवली आहेत - ही इंडिगोची खरी चूक आहे. दुर्दैवाला दोष देऊ नका. परिस्थिती इतकी भयानक आहे, की जुन्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या काळात, इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियामध्येही, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर यासाठी खटला चालवला गेला असता.
या मालिकेतील निर्णायक घटक म्हणजे भारतातील रेड-बॉल क्रिकेटमध्ये झपाट्याने घसरण झाली आहे आणि पाहुणा संघ आपल्याला ‘कठोर परिश्रम’ करायला लावण्याचा दावा करून आपली थट्टा करू शकतो.
तेजस हे एक शक्तिशाली, स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे ज्याचा सुरक्षिततेचा रेकॉर्ड सिद्ध झाला आहे. गेल्या 24 वर्षांत त्याचे फक्त दोन अपघात झाले आहेत, परंतु आत्ता घडलेली घटना आपल्याला आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करते.
बिहारमध्ये असलेल्या ‘सुपीक मातीने’ संपूर्ण भारतात सर्वाधिक क्रांती घडवून आणल्या आहेत. तरीही, बिहार इतका मागे का राहिला आहे? राजकारणाबद्दलचा सततचा ध्यास त्याच्या विनाशाचे मूळ कारण आहे.
आज ट्रम्प जागतिक समीकरण बदलत आहेत, आणि त्यांची ताकद त्यांच्या शक्तिशाली सैन्यात नाही, तर त्यांच्या व्यापारात आहे. आणि आता चीनने त्यांना चिथावणी दिली आहे.
शिक्षण, आरक्षण आणि सरकारी नोकऱ्या समानता आणि आदर सुनिश्चित करण्यासाठी आहेत, परंतु आपण ते साध्य करण्यापासून किती दूर आहोत हे सरन्यायाधीशांवर झालेली बूटफेक आणि हरियाणातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येवरून स्पष्ट होते. 'होमबाउंड' हा चित्रपटदेखील एक धडा देऊन जातो.
पाकिस्तानचे सैन्य सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला भाड्याने उपलब्ध आहे, मग ते मुस्लिम असो वा ख्रिश्चन. पॅलेस्टाईन असो वा गाझा, पाकिस्तान कधीही कोणत्याही मुस्लिमाच्या मदतीला आलेला नाही; तथापि, त्याने निश्चितच आवाज उठवला आहे.