scorecardresearch
Friday, 13 February, 2026
घरराष्ट्रहिताच्या दृष्टीतून

राष्ट्रहिताच्या दृष्टीतून

भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ हेच त्याचे ‘कठोर वास्तव’

भारताची 'सॉफ्ट पॉवर' हेच त्याचे कठोर वास्तव आहे. शीतयुद्धानंतरच्या कोणत्याही क्षणापेक्षा भारत जगात चांगल्या स्थितीत आहे. जागतिक मत आपल्यासाठी महत्त्वाचे आहे की नाही, हे आपण ठरवायचे आहे. जर तसे असेल तर आपण त्यांच्या माध्यमांशी, थिंक टँकशी, नागरी समाजाशी संवाद साधला पाहिजे.

पाकिस्तानला 7 वर्षांपासून दहशतवादाचा रोग, उपचार म्हणून दोन-वजा-एक आघाडी?

आपण पाकिस्तानच्या तुलनेत प्रतिबंध साध्य केला आहे का? पहलगाम हल्ल्याने स्पष्टपणे दाखवून दिले की आपल्याकडे त्याची कमतरता आहे. चकमकींनंतर वेळ आली तेव्हा आपण ते साध्य केले का?

असीम मुनीर यांच्या मनात नेमके काय?

काश्मीरचे सामान्यीकरण त्यांच्यासाठी पुन्हा पूर्वपदावर आणावे लागले. भाषण आणि हत्याकांडाच्या दरम्यानच्या आठवड्यात पहलगामचे नियोजन केले गेले नव्हते. त्या नियोजनासाठी अनेक आठवडे लागले असतील. कर्मचाऱ्यांची निवड, जागा, जास्तीत जास्त परिणामाकारक पद्धत, सुटकेचे मार्ग, संरक्षण, सर्वकाही.

‘जातनिहाय जनगणना ही भीषण संकल्पना, यापुढचे भविष्य भयंकराच्या उबरठ्यावर’

मी जातनिहाय जनगणनेला वाईट कल्पना म्हणतो, कारण राहुल गांधी वगळता कोणीही त्या माहितीचे काय करायचे हे निश्चित केलेले नाही. आणि त्यांची कल्पना ही मूळची दिवंगत राम मनोहर लोहिया यांनी मांडलेलीच कल्पना आहे.

‘आयएसआयकडून 45 वर्षांपासून हिंदूंच्या हत्या, अंतर्गत युद्धांनी पोखरलेला देश हे उद्दिष्ट!’

पाकिस्तानचा हिशोब असा आहे की, कधीतरी हिंदू त्यांच्याच अल्पसंख्याकांवर सूड उगवतील. आयएसआय भारतात हे संकट निर्माण करत आहे. स्वतःशीच सुरू असलेल्या अंतर्गत युद्धाने पोळून निघालेला भारत बघण्याची त्यांची इच्छा आहे.

अब की बार, 75 पार: मोदी भक्कम, विरोधकांकडे नव्या कल्पनांची चणचण

विरोधकांसाठी मोफत देणग्या हाच मार्ग आहे का? ते जे काही आश्वासन देतील, मोदी त्या ऑफरमध्ये सुधारणा करतील. आणि त्यांच्याकडे विद्यमान पंतप्रधान पदाची शक्ती असल्याने, त्यांचे वचन अधिक गांभीर्याने घेतले जाईल.

‘अमेरिका व चीन या लढाऊ हत्तींच्या पायाखालचे गवत होणे भारताला परवडणारे नाही!’

अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे सर्व 'स्विंग' राज्यांसाठी अनेक शक्यता खुल्या झाल्या आहेत आणि भारत त्यापैकी सर्वात परिणामकारक आहे. त्याला कोविड-युगातील सुधारणा कल्पनेसाठी स्वतःला पुन्हा समर्पित करावे लागेल.

सनी देओलला ‘ओरडता’ यावे यासाठी गायले मनोज ‘भारत’कुमार! – बॉलीवूड देशभक्तीचा प्रवास

हा लेख म्हणजे मनोज कुमार यांचा मृत्युलेख नाही. 1962 (चीनशी युद्ध) पासून आणीबाणीच्या आधीच्या काळात, आपल्या सर्वात धोकादायक दशकात, भारतीयांच्या दोन पिढ्यांसाठी देशभक्तीची व्याख्या करण्यात त्यांचे किती मोठे योगदान होते, याविषयीचा हा लेख आहे.  

भारताच्या डोक्यावर ट्रम्पची आयात शुल्काची बंदूक, एका अर्थी आपल्या हिताचीच!

डोनाल्ड ट्रम्प यांचे पुनरागमन आणि ट्रम्पवादाचा वाढता उदय भारतासाठी चांगला आहे की वाईट? व्हाईट हाऊसमध्ये कार्यभार हाती घेतल्यापासून ट्रम्प यांचा एकच ठेका सुरू आहे: 'प्रत्येकाने आपल्याला लुटले आहे, मित्र असो वा शत्रू'. तेव्हापासून ते सतत मित्रराष्ट्रांना लक्ष्य करत आहेत.

‘एका पंतप्रधानांचा 19 महिन्यांचा वारसा दुसऱ्या पंतप्रधानांच्या आणीबाणीपेक्षा मोठा’

ताश्कंद येथे त्यांनी केलेल्या तहामुळे आणि तेथे ते जीवाला मुकल्यामुळे शास्त्रींचा वारसा अन्याय्यपणे झाकला गेला आहे. त्यांच्या योगदानात हरित क्रांती आणि डॉ. स्वामीनाथन यांचा समावेश होता.

भारतीय लष्करी कमतरतांमागे एक मोठी फसवणूक, आणि या लेखातही!

बोफोर्स आणि इतर गोष्टींसाठी राजीव गांधी यांना दोष देणे ही एक फॅशनच बनली आहे. परंतु ,1985-89 हा आपल्या इतिहासातील एकमेव काळ होता जेव्हा शस्त्रास्त्रांचे अधिग्रहण सक्रिय, भविष्यवादी होते.

‘किमान’ ट्रम्प, ‘कमाल’ मोदी: अमेरिका नोकरशाहीला संपवतेय, भारताकडून मात्र चालना

ट्रम्प हा बंडखोर नेता आहे. त्याच्या दृष्टीने सनदी सेवक (करिअर सिव्हील सर्व्हंटस) हे ‘खलनायक’ आहेत. तर मोदींसाठी मात्र सनदी सेवक हे सातत्यपूर्ण बदल आणि निष्ठेचे प्रतीक आहे.