scorecardresearch
Monday, 6 April, 2026
घरराजकारण

राजकारण

जगाच्या टोकापर्यंत जाऊन दहशतवाद्यांचा पाठलाग करू : पंतप्रधानांचा इशारा

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी, "भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखेल, शोधून काढेल आणि शिक्षा करेल" असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला.

अखिलेश यादवांचा योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल

गेल्या महिन्यात आग्रा येथील राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन यांच्या घरावर झालेला हल्ला हा पीडीएला घाबरवण्याच्या कटाचा भाग होता, असे सपाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले.

नॅशनल हेराल्ड प्रकरण: सोनिया, राहुल यांच्याविरुद्ध ईडीच्या आरोपपत्रावर काँग्रेसची टीका

जर आपल्याला मनी लाँड्रिंग करायचे असेल तर यंग इंडिया स्थापन करणे मूर्खपणाचे ठरेल, असे अभिषेक मनु सिंघवी म्हणतात, 'यंग इंडियाला मालमत्तेचे मालकी हक्क हस्तांतरित झाले नव्हते'.

मायावतींची माफी मागितल्यानंतर भाचा आकाश आनंद पुन्हा ‘बसप’त सामील

सध्या, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे की आकाश आता त्यांचा राजकीय उत्तराधिकारी राहणार नाही. अशोक सिद्धार्थला माफी देण्याचा कोणताही विचार नाही, असे त्या ठामपणे सांगतात.

भाजप कार्यशाळेत नेत्यांना नव्या ‘वक्फ’ कायद्यातील तरतुदींचे प्रशिक्षण

पक्षाच्या नेत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आयोजित भाजप कार्यशाळेत, 'इस्लामचे पालन करणे' या कलमाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. त्यावर 'समाधानकारक प्रतिसाद' मिळाला नाही, परंतु त्यांना इतर सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले.

त्रिवेंद्र सिंह रावतांच्या ’बेकायदेशीर खाणकामावरील’ टिपण्णीने राजकीय खळबळ

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत 'बेकायदेशीर खाणकाम'वरून स्वतःच्या पक्षाच्या सरकारला कोंडीत पकडत आहेतभाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उत्तराखंड युनिटला या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यास सांगितले आहे. धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारावर रावत यांनी चिंता व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

‘कुणाल कामरावर कारवाई केली जाईल’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कामरा यांनी एका सेटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'देशद्रोही' म्हटले होते. दरम्यान, मुंबईत शिवसेनेच्या सदस्यांनी कार्यक्रमस्थळाची तोडफोड केल्यानंतर विरोधी पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘केंद्राने कॉलेजियम प्रणाली रद्द करण्यासाठी प्रयत्न केले’, महुआ मोईत्रांचा आरोप

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वादानंतर, महुआ यांनी केंद्रावर कॉलेजियम प्रणाली रद्द करण्यासाठी पाया घातल्याचा आरोप केला. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा म्हणतात की ‘जसे निवडणूक आयोगाला कमकुवत केले गेले आहे, तसेच एनजेएसीसारखे काहीतरी पूर्ण सरकारी नियंत्रणासह परत आणण्यासाठी आणि कॉलेजियम प्रणाली रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत’.

बिहार काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व कन्हैयाच्या पदयात्रेपासून अलिप्त?

राज्यातील अनेकांसाठी, 'पलायन रोको नोकरी दो' यात्रा ही कन्हैयाच्या बिहारच्या राजकारणात पुन्हा प्रवेशासाठी एक व्यासपीठ आहे. 2019 मध्ये संसदीय निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तो मुख्यतः दिल्लीतच होता.

‘भाषिक द्वेष अर्थहीन, त्रिभाषा धोरण आवश्यक’: एन. चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी हे विधान त्यांचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदीला विरोध करणाऱ्या तमिळनाडूच्या राजकारण्यांना 'संस्कृतचा गैरवापर' केल्याचा आरोप करून फटकारल्यानंतर काही दिवसांनी केले आहे.

विहिंप, बजरंग दलाच्या निदर्शनांमुळे औरंगजेब कबरीवरून राजकारण तापले

नागपूरमध्ये, विहिंप आणि बजरंग दलाच्या निदर्शनांमुळे शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी झाली, जमावाने वाहनांची तोडफोड केली आणि दगडफेक केली. नितीन गडकरी यांनी शांततेचे आवाहन केले.

‘गोध्रा घटनेपूर्वी गुजरातमध्ये 250 हून अधिक मोठ्या दंगली, त्यानंतर नाही’: पंतप्रधान

अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि पॉडकास्टरशी बोलताना मोदी म्हणाले की 2002 च्या दंगलींसाठी त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्या सरकारला दोष देण्याचा प्रयत्न केला असला तरी, न्यायालयांनी त्यांना निर्दोष ठरवले आहे.