scorecardresearch
Thursday, 11 June, 2026
घरराजकारण

राजकारण

‘जनगणनेत सर्वांनी त्यांचा धर्म ‘हिंदू’ असा लिहावा’ – विहिंप अध्यक्ष आलोक कुमार

'लवकरच केल्या जाणाऱ्या जनगणनेत, प्रत्येकाने आपला धर्म हिंदू असा लिहावा', असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी 'द प्रिंट'ला सांगितले, "या आवाहनामागे एक विशिष्ट संदर्भ आहे, की प्रत्येकाने आपल्याला हिंदू म्हणून ओळखावे.

‘नागरिकांच्या खऱ्या समस्या मांडा’: एनडीए खासदारांना पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसद सदस्यांना (खासदारांना) 'लोकांना भेडसावणाऱ्या खऱ्या समस्या' आपल्यापुढे मांडण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही म्हटले आहे की, कोणत्याही कायद्यामुळे किंवा नियमामुळे लोकांना छळ किंवा 'गैरसोय' सहन करावी लागू नये, कारण सर्व उपाययोजना लोकांच्या सोयीसाठीच आहेत.

पंतप्रधानांच्या ‘वंदे मातरम्’वरील भाषणावर तृणमूल काँग्रेसचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील 'वंदे मातरम्'वरील भाषणावरून तृणमूल काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली आहे. "पंतप्रधानांनी राष्ट्रगीत लिहिणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा उल्लेख 'बंकिम दा' असा केला, जो 'साहित्यिक प्रतिमेचा अनादर करणारा' आणि 'सांस्कृतिकदृष्ट्या असंवेदनशील' होता" अशी प्रतिक्रिया पक्षाने दिली आहे.

बिहारमधील काँग्रेस-राजद युती मोडकळीस

बिहार विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या पराभवानंतर तीन आठवड्यांच्या आतच राज्यातील काँग्रेस-राजद युती पूर्णपणे मोडकळीस आली आहे. दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेते पराभवासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

‘सरकार तुमच्यावर नजर ठेवणार नाही’: भाजपकडून ‘संचार साथी अ‍ॅपचे समर्थन

भारतीय जनता पक्षाने मंगळवारी संचार साथी सायबरसुरक्षा अ‍ॅपबद्दल विरोधी पक्षांचा 'हेरगिरी'चा दावा फेटाळून लावला. सरकारची सर्व नवीन स्मार्टफोन्सवर हे अ‍ॅप प्री-इंस्टॉल करण्याची योजना आहे.

तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींच्या हस्ते डॉ. मनमोहन सिंग अर्थ सायन्सेस विद्यापीठाचे उद्घाटन

कोठागुडेम येथे डॉ. मनमोहन सिंग अर्थ सायन्सेस विद्यापीठाचे उद्घाटन करताना, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी सांगितले की, या शैक्षणिक संस्थेचे नाव सिंग यांच्या नावावर ठेवणे ही माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली आहे.

तामिळनाडू भाजपमध्ये दुफळी, अन्नामलाई-नागेंद्रन यांच्यातील वाद शिगेला

अन्नामलाई यांनी राज्य युनिटचा कार्यभार स्वीकारला तेव्हा त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा संदर्भ देत भाजप प्रवक्ते म्हणतात की, कोणत्याही पक्षात अशी गटबाजी सामान्य आहे.

बलात्कार पीडितेचे नाव उघड केल्याबद्दल केरळ काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल

केरळ प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) चे सरचिटणीस संदीप वारियर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पलक्कडचे आमदार राहुल ममकुटाथिल यांच्याविरुद्ध बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी हे प्रकरण समोर आले आहे.

‘दबावाला बळी न पडता सी.पी राधाकृष्णन यांचा संघात प्रवेश’ : जे. पी नड्डा

नवे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पार्श्वभूमीवर भर देताना, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमवारी सांगितले की, "राधाकृष्णन हे 'काँग्रेस घराण्यातील' असले तरी, ते आरएसएस शाखेत सामील झाले.

मोहन भागवत-योगी यांची चर्चा, उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता

उत्तर प्रदेशात संभाव्य संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांनी गेल्या दोन आठवड्यांत मंत्री, नागरी सेवक आणि इतरांकडून अभिप्राय मागितले. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी 24  नोव्हेंबर रोजी अयोध्या येथील संघाच्या कार्यालय साकेत निलयम येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत एक तासाची बैठक घेतली.

काँग्रेसची बिहार निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक पार

गुरुवारी काँग्रेस हायकमांड आणि बिहारमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत राज्य प्रमुख राजेश राम आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) प्रभारी कृष्णा अल्लावरू यांच्या भूमिकांवरून जोरदार चर्चा झाली.

काँग्रेसकडून तामिळनाडूत विजयाची शक्यता असणाऱ्या 125 मतदारसंघांची निवड

द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) च्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीमध्ये अधिक ठाम भूमिका घेण्याचे संकेत देत, तमिळनाडू काँग्रेस समितीने (टीएनसीसी) 2026 च्या विधानसभा निवडणुकीत विजयाची शक्यता देणाऱ्या 234 पैकी सुमारे 125 मतदारसंघांची निवड केली.