नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षाचा प्रचार करणे हे भाजपच्या 2014 च्या हरियाणातील विजयासाठी महत्त्वाचे मानले जात होते. मात्र, आता पंतप्रधानांनी स्थानिक उमेदवारांची पाठराखण केली आहे.
एका मुलाखतीत, काँग्रेस उमेदवार आणि माजी कुस्तीपटू विनेश फोगट म्हणाली की जर मोदींना 'खरीच सहानुभूती असती,' तर ते संभाषण रेकॉर्ड करण्याची गरज निर्माण होण्याआधीच तिच्याशी बोलले असते.
धर्मवीर २ शिवसेनेतील फुटीचे समर्थन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरू आनंद दिघे यांच्यावरील चित्रपटाचा सिक्वेल शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदुत्व नेते म्हणून शिंदे यांची प्रतिमा बळकट करण्याचा प्रयत्न करतो आणि पक्षाच्या विभाजनासाठी उद्धव ठाकरे यांना सर्वतोपरी दोषी ठरवतो.
आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी तिरुपती लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या कथित भेसळीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
भजनलाल सरकारला 'आतून विरोध’ असून पोटनिवडणूक लवकरच होणार असल्याची चिन्हे आहेत. वसुंधरा राजे यांच्यासारख्या वरिष्ठांना कमी लेखून, पहिल्याच वेळेस आमदारांना सर्व लगाम हाती दिल्याचा हा परिणाम असल्याचे भाजप नेते म्हणतात.
कंगना राणावतने ‘प्रत्येक विषयावर बोलणे टाळावे’ असे भाजप नेत्याचे म्हणणे आहे. पंजाबचे माजी मंत्री मनोरंजन कालिया म्हणतात, 'तिच्या विधानांमुळे पक्ष अडचणीत येत असून अनेकदा कानकोंडे झाल्यासारखे वाटते.
गेल्या वर्षी व्हीएचपी यात्रेदरम्यान हिंसाचार झालेल्या हरियाणा मतदारसंघात मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात भाजपने सोहनाचे आमदार संजय सिंह यांना उमेदवारी दिल्याने नुह चर्चेत आले होते.
केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांची मुलगी आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत राव बिरेंदर सिंग यांची नात, आरती प्रमुख राजकीय घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करते.
केंद्रात भाजप सरकारचे कमी झालेले बहुमत आणि हरियाणातील आव्हाने यांमुळे भाजप-आरएसएस राज्यात राष्ट्रवादी सरकारच्या गरजेवर जोर देऊन मतदानाच्या दिवशी मतदारांना एकत्रित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
पक्षाच्या २०१४ च्या विजयानंतर हरियाणातील भाजप सरकारचे नेतृत्व करण्यासाठी मोदींनी निवडलेल्या मनोहरलाल खट्टर यांनी सलग दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केले, ते जवळपास 2 दशकांपासून राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा आहेत.
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचे मोठे वर्चस्व, आणि थेट जातीय एकत्रीकरणाचा अभाव, अनेक गटांच्या जातीय दबावामुळे वाढलेले घटक हे सगळे भाजपचे महाराष्ट्रातील स्थान निश्चित करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.